Headlines

‘मुन्नाभाई MBBS’ मधील डॉ. रुस्तम आठवतोय का? बाजूने गेला तरी ओळखता येणार नाही

[ad_1] मुंबई : अभिनेता संजय दत्त याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘मुन्नाभाई MBBS’ या चित्रपटानं एक वेगळीच जादू प्रेक्षकांवर केली होती. आजही या चित्रपटाच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झालेली नाही. चित्रपटाच्या कथानकापासून ते अगदी त्यातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मनं जिंकली.  म्हणजे अगदी सहायक भूमिकेमध्ये दिसणारे चेहरेही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. यातीलच एक चेहरा, एक पात्र म्हणजे…

Read More

माझी सर्वात मोठी चूक…. स्वत:च्या मुलीबद्दल आमिर असं काही बोलेल याची अपेक्षाच कोणी केली नव्हती

[ad_1] मुंबई : अभिनेता आमिर खान यानं काही महिन्यांपूर्वी पत्नी किरण राव हिच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातून दुरावा पत्करला. पाहता पाहता आमिर आणि किरण अगदी सहजपणे या नात्यातून सावरले. म्हटल्याप्रमाणे ते आपल्या या नात्यात मैत्रीला प्राधान्य देताना दिसले. (aamir khan) पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीशी असणारं आमिरचं नातं फार काळ चिकलं नाही. पण, मुलांशी मात्र तो कायमच एका…

Read More

आमिरकडून खरंच घडलीये मोठी चूक, घटस्फोटानंतर तो नेमकं असं का म्हणाला?

[ad_1] मुंबई : अभिनेता आमिर खान, याच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय पाहणं किंवा त्याला या वर्तुळात वावरताना पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी परवणी. रुपेरी पडद्यावर आमिरनं कायमच विविध भूमिका साकारत त्याला परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं हे सिद्ध केलं. आता म्हणे त्यानं खासगी आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. (aamir khan) आमिरनं सर्वप्रथम रिना दत्ता हिच्याशी लग्न केलं….

Read More

अमिताभ बच्चन यांच्यावर भाळल्या ‘त्या’ 4000 जणी; बेभान होत ऐन मतदानावेळी केली करामत

[ad_1] मुंबई : देशातील महत्त्वाच्या पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी हाती आले. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक राज्यामध्ये आणि संपूर्ण देशातच यासंदर्भातली उत्सुकता पाहायला मिळाली. त्यात भर टाकली आणखी एका चर्चेनं. ही चर्चा होती, थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबतची. (Election Results Amitabh bachchan) एकाएकी तो काळ अनेकांनाच आठवला, जेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राजकारणात पदार्पण…

Read More

समंथाच्या निर्णयानं Ex Husband नागा चैतन्यच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; आता तिनं थेट…

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य कला जगतातील बहुचर्चित सेलिब्रिटी जोडी म्हणून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. अफेअरपासून ते अगदी लग्नापर्यंत प्रत्येक वेळी या जोडीचं सुंदर नातं सर्वांपुढे आलं. पाहता पाहता हे नातं बहरलं, पण, अचानकच कोणाची दृष्ट लागली आणि समंथा, नागा चैतन्य यांच्यामध्ये दुरावा आला. (Samantha, Naga Chaitanya) थेट…

Read More

…पण मला तुला तसं बघायचं नव्हतं… आमिरने आकाश ठोसरबाबत का केलं असं वक्तव्य

[ad_1] मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाचं आमिर खानकरता स्पेशल स्क्रिनिंग झालं. सिनेमा पाहिल्यानंतर आमिर खानने दिग्दर्शक नागराजचं भरभरून कौतुक तर केलंच. पणसोबतच अभिनेता आकाश ठोसरबाबत मला एक विशेष वक्तव्य देखील केलं आहे.  आकाश ठोसरने या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारल्याचं ट्रेलरमधून तरी दिसत आहे. आकाशने नागराजच्या ‘सैराट’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेच्या सिनेमात प्रमुख भूमिका…

Read More

धक्कादायक! Ranveer Singh ‘फूड’ कोमामध्ये, नक्की काय घडलं जाणून घ्या

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग फूड कोमामध्ये गेला असल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही बातमी स्वत: रणवीर सिंगच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील एकच चर्चा रंगली आहे. रणवीर सध्या न्युयॉर्कमध्ये होता. तेथे तो एका प्रोजेक्ट दरम्यान गेला असताना त्याच्यासोबत ही घटना घडली. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा…

Read More

झाल्या चुकीला माफी द्या; पश्चातापाच्या आगीत भस्म झालेल्या Bigg Boss अभिनेत्याची हळहळ

[ad_1] मुंबई : Right To be Forgotten : बॉलिवूड अभिनेत्याला त्याच्या आयुष्यातील एक गोष्ट विसरायची आहे. यासाठी अभिनेत्याने चक्क कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे अभिनेता आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे.  आपल्या आयुष्यात…

Read More