Headlines

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ‘एफआरपी’चे ६३९ कोटी थकीत ; नवा हंगाम तोंडावर, साखर कारखाने ढिम्म 

[ad_1] मुंबई : राज्यातील उसाचे वाढते पीक लक्षात घेऊन यंदाचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली असतानाच शेतकऱ्यांचे मागील हंगामातील ‘एफआरपी’चे ६३९ कोटी रुपये साखर कारखान्यांनी थकविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी या कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकूण ४३ हजार ३१० कोटी…

Read More