Headlines

“आपले ४० निर्लज्ज गद्दार…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल | Aaditya Thackeray criticize Governor Bhagat Singh Koshyari over controversial statement pbs 91

[ad_1] शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले आहेत हे ओळखा. त्यांनी मुंबई व ठाण्याची मुद्दाम नावं घेतली, कारण निवडणूक येत आहे,” असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच आपले ४० निर्लज्ज गद्दार त्यांच्या महाराष्ट्र संपवण्याच्या राजकारणात फसल्याचीही टीका त्यांनी केली. ते…

Read More