Headlines

पुढील ५ महिने मोफत मिळेल अन्नधान्य, त्वरित करा ‘हे’ काम; सरकारी योजनांचा होईल फायदा

[ad_1] नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीनंतर आता जवळपास २ वर्षांनंतर सर्वसामान्यांचे आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. या काळात नोकरदारवर्ग, सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. अनेकांना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या. या कालात सरकारकडून गरीब व मध्यम वर्गाला मोफत अन्न-धान्य दिले जात आहे. याचा फायदा सप्टेंबर २०२२ पर्यंत घेता येईल. मात्र, अनेकांकडे रेशन कार्ड असून…

Read More