Headlines

Chanakya Niti: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? वाचा काय सांगते ‘चाणक्य नीती’

[ad_1] Chanakya Niti : स्त्रियांकडे पुरुषांचे आकर्षित होणं सामान्य आहे. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार कुमारी मुलींपेक्षा पुरुषांना विवाहित स्त्रियांमध्ये जास्त रस आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, परंतु हे अगदी खरं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विवाहबाह्य संबंध चुकीचे मानलं जातं. त्यामुळे अनेकांचे संसार देखील उद्धवस्त झाले आहेत. चाणक्य नीतीमध्ये अनेक तत्त्वांवर भाष्य करण्यात आलंय….

Read More

Chanakya Niti: रागाच्या भरात ‘या चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर…

[ad_1] Chanakya Niti:  आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य धोरणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपल्याला जीवनात जगण्याचा योग्य मार्ग शिकवतात. राग येणे हा प्रत्येकाचा स्वभाव असतो. पण अनेक वेळा चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी आलेला राग सर्व काम बिघडू शकतो. रागावलेला माणूस कुणालाही वाईट बोलायला मागेपुढे पाहत नाही. पण जेव्हा राग शांत होतो तेव्हा आपल्याला…

Read More

Chanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!

[ad_1] Chanakya Niti : वाईट काळात दुसऱ्यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात, माणुसकी तीच असते, जी वाईट प्रसंगी पण शत्रूला पाणी देण्यास मदत कधीच नकार देत नाही. आचार्य चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा. तसेच संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते…  या…

Read More