Headlines

mla shahji bapu patil commented on shivsena saamna article and corruption allegations

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी ५० खोकी घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या आरोपांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांचं आयुष्य खोक्यांवर गेले, त्यांना आता खोकेच दिसणार” असा पलटवार पाटील यांनी विरोधकांवर केला आहे. “कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाहीत” असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील टीकेचा पाटील यांनी समाचार घेतला आहे….

Read More