Headlines

IND vs SA ODI: मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, “पहिल्या सामन्यात…”

[ad_1] India Won Series Against South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 नं खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी घातला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 99 या धावसंख्येवर गारद झाला आणि विजयासाठी 100 धावांचं आव्हान मिळालं. भारतानं हे आव्हान 7 गडी आणि…

Read More