Headlines

मला पुजाराचा फार राग आलेला…; अखेर Rishabh Pant ने मनातील खदखद बोलून दाखवलीच

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंतने 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाने कमाल केली. गाबा टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. याच सिरीजमधील पहिल्या सामन्यात 36 रन्सवर ऑल आऊट होऊन सिरीज जिंकणं हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो.  हा ऐतिहासिक विजय…

Read More