Headlines

“शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर तूर्त कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना | Supreme Court directs Maharashtra Assembly Speaker to not take any decision of rebel mla suspension unless plea is decided by SC

[ad_1] शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर पूर्ण सुनावणी होईपर्यंत कोणताही कारवाई करु…

Read More

औरंगाबादच्या नामांतराला शरद पवारांचा विरोध नाही – संजय राऊत

[ad_1] माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. ठाकरे सरकारने शेवटच्या बैठकीत औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराचे नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

Read More

बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात; संतोष बांगर, तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई | uddhav thackeray shivsena takes action against rebel mla santosh bangar and tanaji sawant

[ad_1] शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या प्रयत्नांना यश…

Read More

“आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केले,” एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, रोख नेमका कोणावर? | my own people tried tried to put me in trouble alleged eknath shinde

[ad_1] राज्यात सत्तांतरानंतर मुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यकारभार हाकायला सुरुवात केली आहे. मात्र शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांनी या बंडखोरीचे केलेले नेतृत्व हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. या बंडाबाबत बोलताना हिंदुत्वासाठी हा निर्णय घेतला, असे शिंदे सांगतात. आजदेखील त्यांनी सत्तासंघर्षावर विस्तृत भाष्य केले. राज्यात महाविकास…

Read More

“अजून खूप काही सांगायचे बाकी, वेळ आणली तर…” विधिमंडळातील भाषणाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिला इशारा | eknath shinde criticizes uddhav thackeray and shiv sena said will reveal all secrets

[ad_1] राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवशीय अधिवेशनात धडाकेबाज भाषण केले. मुख्यमंत्री म्हणून सभागृहातील आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना होत असलेल्या घुसमटीबद्दल भाष्य केले. तसेच माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असेदेखील शिंदे म्हणाले होते. याच भाषणाचा आधार घेत आज शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. अजून…

Read More

नरेंद्र मोदींच्या भेटीत कशावर चर्चा झाली? एकनाथ शिंदे यांनी नेमकं सांगितलं, म्हणाले… | eknath shinde narendra modi meeting modi said work for development of maharashtra

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नुकतेच दिल्ली दौऱ्याहून परतले आहेत. या दौऱ्यात शिंदे, फडणवीस यांनी भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली. दिल्लीवरुन परतल्यानंतर शिंदे पंढरपुरात दाखल झाले. आज पंढरपुरात बोलताना त्यांनी मोदींसोबतच्या बैठकीत कोणत्या…

Read More

‘ज्यांचं रक्त भगवं ते उद्धव ठाकरेंसोबत,’ शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर | aditya thackeray said activist with saffron colour blood will remain with uddhav thackeray and shivsena

[ad_1] तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षबांधणीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते शिवसेनेच्या शाखा तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना भेट देत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आता संपला आहे. बाकीचे आमदारदेखील बंड करतील, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या याच दाव्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याचं रक्त…

Read More

एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल विचारताच नारायण राणेंचे मिश्कील भाष्य, म्हणाले, ‘….मी ज्योतिषी’ | narayan rane said i know about revolt of eknath shinde against shiv sena

[ad_1] शिवसेनेतील अभूतपूर्व बंडळीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे. सध्या या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून ते मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र…

Read More

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी केली मोठी मागणी, म्हणाले ‘… तर आम्ही घरी बसू’ | uddhav thackeray demands vidhan sabha election amid revolt in shivsena

[ad_1] एकनाथ शिंदे तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लगली असून ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशील लढाई सुरु आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे सांगितले. तसेच मागील काही दिवसांत जे काही घडलं,…

Read More

shivsena uddhav thackeray pc remembers balasaheb thackeray rebel mla eknath shinde

[ad_1] एकनाथ शिंदेंनी ३९ शिवसेना आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील दोन तृतियांश लोकप्रतिनिधींचं बहुमत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाकडेच जाणार का? असा देखील प्रश्न…

Read More