1947 ला स्वातंत्र्य नव्हे भीक मिळाली होती , 2014 साली मिळालेले स्वातंत्र्य – कंगना राणावत चे वादग्रस्त वक्तव्य
दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावत ने भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली होती. स्वातंत्र्य 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले असे वादग्रस्त विधान केले आहे. यापूर्वी अनेक वेळा कंगणा राणावत यांनी वादग्रस्त विधाने केली होती. आता पुन्हा एकदा त्या वादात सापडले आहेत. आम आदमी पक्षाने कंगनाच्या विधानावर देशद्रोह आणि चिथावणीखोर…