‘ठाकरे सरकारला दोष देत नाही, पण…’ देवेंद्र फडणवीस म्हणाले… | devendra fadnavis said will not blame to uddhav thackeray and maha vikas aghadi government anymore
[ad_1] शिवसेना पक्षातील अभूतपूर्व अशा बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या राज्यात सत्तापालट झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. याआधी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व…