Headlines

Maharashtra ATS will investigate Raigad suspect boat case ATS chief inspected boat spb 94

[ad_1] रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. सध्यातरी या बोटीचा दहशतवाद्यांशी काही संबंध दिसत नसला तरी राज्य सरकार हायअलर्टवर आहे. दरम्यान, या प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस करणार असून एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली आहे. हेही…

Read More

devendra fadnavis statement on Suspicious boat found in Raigad spb 94

[ad_1] आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ”ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली”,…

Read More

महाराष्ट्र दौरा रद्द करून एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना | eknath shinde leave maharashtra tour goes to delhi from aurangabad for cabinet expansion

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र औरंगाबादमध्ये असताना ते मध्येच दिल्लीला रवाना झाले आहेत. औरंगाबादची सभा आटोपून त्यांनी दिल्लीला प्रयाण केले आहे. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा >> “महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बोलायची तुमची लायकी नाही, वेळ…

Read More

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले… | ajit pawar said there will no mid term election in maharashtra

[ad_1] शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेपक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनाना द्यावा लागला. या सत्तासंघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. दरम्यान, या सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असून हे सरकार उरलेले अडीच वर्ष टीकणार का? राज्यात पुन्हा एकदा मध्यावधी…

Read More

“मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणालोच नाही,” शरद पवार यांचे स्पष्टीकरण | sharad pawar clear that did not say will be mid term election in maharashtra

[ad_1] शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. असे असताना विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता, असे म्हटले जात होते. मात्र आता शरद पवार यांनी मी…

Read More

बैलगाडी शर्यतीबद्दल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचं मोठ विधान

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध : पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार नवी दिल्ली दि. 14 : बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली. राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च…

Read More

दूध उत्पादकांना प्रति लिटर किमान पाच रुपये लाभांश द्या ! …. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

मुंबई / विषेश प्रतिनिधी – दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघ व खाजगी दूध कंपन्यांनी प्रति लिटर किमान 5 रुपये लाभांश वाटप करावे अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात दीपावलीत दूध उत्पादकांना रिबीट, लाभांश, बोनस, लॉयल्टी अलाउंस, प्रोत्साहन अनुदान, भाव फरक अशा विविध हेड खाली लाभांश वाटप…

Read More

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना

मुंबई, दि.23 : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत…

Read More