Headlines

Maharashtra Rain : राज्यात पुरामुळे २८ जिल्हे प्रभावित; चंद्रपूरमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर

[ad_1] राज्यात सद्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली आहे. या गावांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील दोन हजार ६००…

Read More