Headlines

“लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार,” प्रकाश आंबेडकरांची टीका; नाना पटोले म्हणाले “भाजपाचा अजेंडा..” | nana patole said prakash ambedkar is bjp b team

[ad_1] वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काल (५ नोव्हेंबर) नांदेड येथील सभेत बोलताना काँग्रेसकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. नांदेडकर आणि लातूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर भाजपाची…

Read More

Agriculture minister Abdul Sattar commented on Uddhav Thackeray dhal talwar mashal symbol and andheri east bypoll “दुसऱ्यांना आग लावण्यासाठी त्यांना मशाल”, अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले, “आमची ढाल ईडीची नाही तर…”

[ad_1] अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ढाल-तलवार या चिन्हाला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. या चिन्हाबाबतच्या शंकांचं निरसन निवडणूक आयोग करेल, असे सांगतानाच सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर मशालीवरून टीकास्र डागलं आहे. “आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली. दुसऱ्यांना आग लावण्यासाठी मशालही मिळाली”, असा…

Read More

शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…” | prakash ambedkar comment on vba alliance with shiv sena congress

[ad_1] शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर उद्धव ठाकरे समर्थक, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम असून आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे…

Read More

राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा काय अपमान झाला? त्यांचे समर्थन करतो; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान | prakash ambedkar supported bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

[ad_1] मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे…

Read More