congress president nana patole on prakash ambedkar over vanchit bahujan aghadi congress Alliance ssa 97
[ad_1] शिवसेनेत ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम आहे. ही महाविकास आघाडी आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यात वंचित बहुजन…