Headlines

“वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, आम्हाला शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक | ashish shelar said aditya thackeray won election due to bjp criticizes shivsena over dahi handi 2022 festival

[ad_1] मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जांभोरी मैदानावर भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. असे असताना भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला…

Read More

“आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण | devendra fadnavis speech in dahi handi 2022 said will provide all sportsman facility to govinda

[ad_1] राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा…

Read More

दहीहंडी सणानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी, राज्य सरकारची घोषणा| eknath shinde announced dahi handi as public holiday acrossed maharashtra

[ad_1] मागील दोन वर्षांपासून करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना संसर्ग कमी झाल्यामुळे यावेळी सर्व सण जल्लोषात साजरे केले जाणार आहेत. त्यासाठी यापूर्वीच राज्य सरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. दरम्यान आता दहीहंडी या सणाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे परिपत्रकदेखील काढण्यात आले…

Read More

शेतकऱ्यांना अनुदान ते दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यानचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय; राज्य सरकारच्या नव्या निर्णयांबद्दल एकनाथ शिंदेंनी काय सांगितले? | eknath shinde government cabinet decision withdraw all cases in ganesh chaturthi and dahi handi festival

[ad_1] राज्य सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने दहीहंडी तसेच गणेशोत्वादरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व मागे घेण्याचे तसेच करोना काळातही ज्या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावरील गुन्ह्यांची तपासणी करुन ते मागे घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयासह कर्जाची नियमित परतफेड…

Read More