Headlines

Opposition leader Ajit Pawar criticizes Shinde Fadnavis government

[ad_1] राज्यात दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले असताना मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. हा खरंतर राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान आहे. तुम्हाला बहुमत आहे तर मंत्रीमंडळ अस्तित्वात आणा. अतिवृष्टीमुळे आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरु झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ही सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. तातडीने…

Read More