IND vs SA 4th T20I : कार्तिकने ठोकलं, आवेश रोखलं, टीम इंडियाचा आफ्रिकेवर 82 धावांनी जबरदस्त विजय
[ad_1] राजकोट : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 4th T20I) 82 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव अवघ्या 87 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. यामुळे आता…