Chief Minister Eknath Shinde sent a letter to Union Minister Piyush Goyal msr 87
[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले आहे. नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच, शुल्क व करपरतावा माफीचा लाभ सुध्दा वाढविण्याची विनंती त्यांनी केली आहे. “काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी दोन लाख मेट्रीक…