Headlines

जालना जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याचा डाळींब शेतीचा प्रयोग यशस्वी

जालना /विशेष प्रतिंनिधी – आपला देश कृषी प्रधान आहे.व तो राहवा हाच ध्यास घेऊन अनेक शेतकरी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे.यासाठी केवळ  शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेऊन शासकीय योजनाचा लाभ घेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात .परंपरागत पध्दतीत  नाविण्यपुर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती अजूनही उत्तम उत्पन्न देऊ शकते. हे सिध्द…

Read More

सोयाबीन पिवळे पडण्याची संभाव्य कारणे व उपाय

सध्या अनेक भागात पाऊस पडल्याने सोयाबीन सह उडीद , मूग ,तूर पिकांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे पिकावर वेगवेगळे रोग पडत.त्याचाच एक भाग म्हणजे सोयाबीन पिवळे पडणे ,याची कारणे व उपाय खालील प्रमाणे –  सोयाबीन पिवळे पडण्याची संभाव्य कारणे: १. सततचा पाऊस  २. शेतात पाणी साचून राहणे,  ३. ज्यास्त दिवस ढगाळ वातावरण ४. दिवसाचे अधिक तापमान…

Read More

शासनाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या झाडाच्या जाळ्या चोरी करण्याचे प्रकार वाढले

पंढरपूर/नामदेव लकडे – सर्वत्र महाराष्ट्र शासनाने रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात  केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या झाडाना संरक्षण करण्यासाठी असलेल्या जाळ्या रात्रीच्या वेळी चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे हि झाडे मोकाट जनावरे खात आहेत. तसेच हे जाळ्या चोरणारे आपल्याला कोणतीही कारवाई होत नाही म्हणून…

Read More

तब्बल सहा महिन्यापासून वाणीचिंचाळे येथील कृषी सहाय्यक पद रिक्त

पंढरपूर/नामदेव लकडे -वाणीचिंचाळे हे सांगोला तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव असल्यामुळे कायमस्वरूपी या गावातील नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यानां तोंड द्यावे लागत आहे.  सध्या पावसाने समाधानकारक सुरुवात केल्याने सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पिके चांगली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मका, बाजरी ,फळपिके यावर अळ्या व रोग पसरत आहेत. परंतु याविषयी काही उपाययोजना करण्यात यावी यासाठी शासनाने कृषी सहाय्यक…

Read More

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्तीसाठी ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ-कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यासाठी आजपासून दि. ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत राज्यातील ९१ लाख…

Read More

रस्त्याचे डांबरीकरण करा …….अन्यथा आमरण उपोषण

माढा /राजकुमार माने – उंदरगाव ते उपलाई (खुर्द) , वाकाव  रस्ता ते नाईकवाडे वस्ती क्र.1 व वस्ती क्र. 2 , दारफळ रस्ता ते माने वस्ती या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे , या आशयाचे निवेदन उंदरगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच बालाजी नाईकवाडे यांनी मा.तहसिलदार सो.माढा यांना दिले.  निवेदनात म्हटले आहे की उंदरगाव ते उपलाई (खुर्द) हा रस्ता…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने दुध आंदोलन

शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त पाठींबा दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर पैलवानांना दुध पाजून आणि जोर बैठक व्यायाम करून तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना दुधाचे वाटप करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंढरपूर/नामदेव लकडे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी अनेक ठिकाणी दुध आंदोलन पुकारण्यात आले होते. पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर पैलवानांना दुध पाजून आणि जोर…

Read More

वाणीचिंचाळे येथील दुध उत्पादक शेतकर्यांचे दूध दरवाढीसाठी आंदोलन

पंढरपूर/नामदेव लकडे –  सध्या शेतकऱ्यांच्या दूधाला पाण्याच्या दराने दुध स्विकारणे चालू आहे.परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु दूध दर अतीशय कमी दराने घेतले जात आहे. यामुळे उत्पादन खर्च व नफा यामध्ये ताळमेळ घालणे शक्य नाही. यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केला.परंतु सध्याच्या काळात या दूध व्यवसायाला…

Read More

राष्ट्रीय नेते मा.खा.शरद पवार साहेबांनी दुध,कापुस,सोयाबीन,केळी,कांदा, यांच्या दराचा प्रश्न सोडविण्या साठी प्रयत्न करावा – श्री.भिमराव भुसनर अध्यक्ष – हटकर समाज संघटना

पंढरपूर/नामदेव लकडे – महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजा खुप संकटात सापडला आहे.एक तर शेतमालाला योग्य भाव नाही.जे पण शेतात लावले त्याला दर नाही.खुप निराश अवस्थेत शेतकरी बळीराजा सापडला आहे. दुसरीकडे सरकारने कर्ज माफी केली पण बँकेचे अधिकारी नवीन कर्ज देण्यासाठी जाचक अटी घालत आहे. दहा पैकी एक किंवा दोघांना तोंड बघुन कर्ज देत आहेत.केळी लागवडी केल्या कोरोनाचे…

Read More

“पांडुरंग’च्या सभासदांना मिळाले “निडवा” ऊसाला प्रतिटन 100 रुपयांचे अनुदान

पांडुरंग साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी गळीत हंगाम 2019-20 मध्ये ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निडवा ऊस ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. निडवा ऊस ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा आंतर मशागतीवरील खर्च कमी होतो तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यास कमी पाण्यामध्ये उत्पन्न मिळेल हा विचार करून ही योजना राबविण्यात आली होती….

Read More