जालना जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याचा डाळींब शेतीचा प्रयोग यशस्वी
जालना /विशेष प्रतिंनिधी – आपला देश कृषी प्रधान आहे.व तो राहवा हाच ध्यास घेऊन अनेक शेतकरी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे.यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेऊन शासकीय योजनाचा लाभ घेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात .परंपरागत पध्दतीत नाविण्यपुर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती अजूनही उत्तम उत्पन्न देऊ शकते. हे सिध्द…