Headlines

सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी–प्रधानमंत्री पीक विमा योजना

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. 1 ते 7 डिसेंबर,2022 दरम्यान पीक विमा आठवडा पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर योजनेसंबधी माहितीपर लेख.   नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण…

Read More

थेट विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पुणे -( दि.१६ ) / प्रतिनिधी – पुणे येथील माणिकचंद आयकॉन स्थित आयसीसिआय लोंबर्ड पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरू होताच दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, लागलीच त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी…

Read More

शेतकरी उतरले रस्त्यावर… मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित कार्यालयावर तीव्र आंदोलन -शंकर गायकवाड

बार्शी/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये, आज बार्शी-बीड रस्त्यावरील शिराळे पाटीवर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील व चालू वर्षी कमी मिळालेला पिकविमा, व्याजासहित ऊस बिले, वीज पुरवठा खंडित करणे, बार्शी सोलापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम, उजनीचे पाणी,…

Read More

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २४ :- सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर…

Read More

शेतकरी आंदोलनासमोर केंद्र सरकार नरमले , तिन्ही कृषि कायदे माघार घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केली घोषणा ‘तीनही कृषी कायदे मागे घेणार’

उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले होते.” नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi )यांनी आज प्रकाशपर्व निमित्त देशाला…

Read More

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More

मटक्याच्या आकड्यांप्रमाणे नको, कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्या- गायकवाड

प्रतिनिधी । बार्शी– येथील शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळत नसल्याने, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करण्यात आले, बस स्थानका शेजारी असलेल्या आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले, राज्यातील सर्व पिक विमा कंपन्या या बड्या उद्योगपतींच्या असून त्या दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे लुटून स्वतःच्या तिजोऱ्या…

Read More

शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून वीज बिल कपातीच्या आदेशाची होळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांचा ऊस बिलातून साखर कारखान्यांनी वीज बिल कपात करण्याच्या आदेशाची महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील लालटाकी येथील साखर सहसंचालक यांच्या कार्यालया समोर होळी करण्यात आली. तर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर, कॉ….

Read More

दूध उत्पादकांना प्रति लिटर किमान पाच रुपये लाभांश द्या ! …. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

मुंबई / विषेश प्रतिनिधी – दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघ व खाजगी दूध कंपन्यांनी प्रति लिटर किमान 5 रुपये लाभांश वाटप करावे अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात दीपावलीत दूध उत्पादकांना रिबीट, लाभांश, बोनस, लॉयल्टी अलाउंस, प्रोत्साहन अनुदान, भाव फरक अशा विविध हेड खाली लाभांश वाटप…

Read More

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा

मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री…

Read More